!! " श्री गणेशाय नमः "!!
Nov 13, 2008

जीवनाच्या वाटेवर अनेक प्रवासी भेटतात,
काही हात धरतात तर काही धरलेला हात सोडतात

काहींच्या क्षणभर सहवासाने आपली वाट बहरुन येते
आठवणींच गाठोड मात्र आयुष्यभरासाठी मागे ठेउन जाते
मग त्या गाठोडयात आपण आनंदाचे क्षण शोधत राहतो
तो शोधताना हातातील वर्तमान वाळुसारखा निसटुन जातो
एवढ काय असत त्या गाठोडयात? मला कळल नाही
पण त्याला बाजुला सारुन प्रवास करण मलाही जमणार नाही
त्याला ह्रदयाशी धरुन मी माझा प्रवास पुरा करणार
माझ्या बहरुन आलेल्या वाटेला मी आयुष्यभर जपणार


कवी : अद्न्यात

AddThis Social Bookmark Button


0 comments: to “

माझ ब्लॉगविश्व

 

Design by Amanda @ Blogger Buster